Sunday, January 29, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 10

D.T.Ed Solved Question Paper - 10

1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर

2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?

A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?

A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001

4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?

A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस

5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________ च्या आधारावर करण्यात आली.
A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992

6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.

A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका

7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?

A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी

8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.

A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991

10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद

11. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?

A. राज्य शासन
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. ग्रामपंचायत

12.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.

A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर
D. सर्वसाधारण नागरिकावर

13. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?

A. बलवंतराय मेहता
B. पी.बी.पाटील
C. वसंतराव नाईक
D. वि.स.पागे

14. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.

A. 1978
B. 1979
C. 1980
D. 1981


15. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?

A. चौथ्या
B. सहाव्या
C. आठव्या
D. दहाव्या

16. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.

A. अप्रत्यक्ष
B. प्रत्यक्ष
C. प्रतिगामी
D. प्रगतीशील

17 _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.

A. M1
B. M2
C. M3
D. यापैकी नाही

18. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.

A. 1971
B. 1991
C. 2001
D. 2011

19. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.

A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1952

20. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. व्ही.पी.सिंग
D. मनमोहन सिंग

Thursday, January 19, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 9

D.T.Ed Solved Question Paper - 9

1.' विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24 तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?

A. SOPA
B. PIPA
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही

Ans. C. वरील दोन्ही
SOPA (Stop Online Piracy Act) आणि PIPA (PROTECT IP Act: Preventing Real Online Threats to Economic Creativity and Theft of Intellectual Property Act of 2011) हे अमेरिकन संसदगृहात मांडलेले आहेत. ह्या विधेयकांवर ह्या महिन्यात चर्चा अपेक्षित आहे. परंतु याहू,गुगल,फेसबुक सह बहुतांश लहान मोठया कंपन्या आणि अनेक गैर-सरकारी संस्था ह्या बिलाला विरोध करत आहेत. ह्या विधेयकांमुळे वेब (web) सेन्सॉर होईल आणि व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.

2. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?

A. गौतम राजाध्यक्ष
B. डॉ.विजया राजाध्यक्ष
C. डॉ.रा.चिं.ढेरे
D. आनंद यादव

Ans. B. डॉ.विजया राजाध्यक्ष
3. 2011 च्या 'आशियाई बिलियार्ड' चे विजेतेपद कोणी प्राप्त केले?

A. गीत सेठी
B. पंकज अडवाणी
C. अलोक कुमार
D. मायकल फरेरा

Ans. C. अलोक कुमार
4. कोणत्या ग्रहावरील दर्‍या‍मध्ये पाणी वाहत असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा अमेरिकेच्या 'नासा'ने अलीकडेच केला आहे ?

A. शुक्र
B. मंगळ
C. गुरु
D. शनी
Ans. B. मंगळ

5. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून कुख्यातही ठरलेले 'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे ?

A. सन 2014
B. सन 2015
C. सन 2016
D. सन 2017

Ans. D. सन 2017
6. कर्नाटकाचे 'लोकायुक्त' कोण आहेत ?

A. न्यायमूर्ती संतोष हेडगे
B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
C. जगदीश शहर
D. सदानंद गौडा

Ans. B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
7. 'कौन बनेगा करोडपती' ह्या सोनी टीव्ही वरील रियालिटी शो मध्ये पाच कोटी रुपयांचे बक्षीस कोणी जिंकले ?

A. विजयकुमार
B. सुरेंदरकुमार
C. सुशीलकुमार
D. यापैकी नाही

Ans. C. सुशीलकुमार
8. अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले 'पद्‍मनाभ स्वामी मंदिर' कोणत्या राज्यात आहे ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. मध्यप्रदेश
D. आंध्रप्रदेश

Ans. B. केरळ
9. 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?

A. 1 जानेवारी 2011
B. 8 मार्च 2011
C. 1 जानेवारी 2010
D. 1 एप्रिल 2010

Ans. A. 1 जानेवारी 2011
10. 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्‍या दरात सौरऊर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?

A. नाल्को
B. सेल्को
C. सेल
D. ग्रीन एनर्जी

Ans. B. सेल्को (Solar Electric Light Company)
D.T.Ed Common Entrance Test

D.T.Ed Solved Question Paper - 8

D.T.Ed Solved Question Paper - 8

1. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्‍यमान अध्यक्षा कोण आहेत ?

A. ममता शर्मा
B. रजनी सातव
C. पूर्णिमा अडवानी
D. गिरिजा व्यास

2. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय __________ येथे आहे.

A. नवी दिल्ली
B. टोकियो
C. मनिला
D. ढाका

3. स्टेट बँक ऑफ इंदूरचे 26 ऑगस्ट 2010 पासून कोणत्या ______________ बँकेत विलीनीकरण करण्यात आले.

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
B. स्टेट बँक ऑफ इंडीया
C. बँक ऑफ इंडीया
D. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र

4. स्वत:च्या देशात आयोजित केलेला आयसीसी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणारा भारत हा ___________देश ठरला.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
5. केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने 'नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणा' चा मसुदा कधी जाहीर केला ?

A. 2 ऑक्टोबर 2011
B. 10 ऑक्टोबर 2011
C. 2 ऑक्टोबर 2011
D. 1 नोव्हेंबर 2011

6. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) च्या स्थापनेला ______ वर्षे पूर्ण झाली आहेत.

A. 50
B. 60
C. 100
D. 150

7. भारतात कायदा आयोग दर ____ वर्षांनी स्थापन केला जातो.

A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच

8. 'महसूल दिन ' महाराष्ट्रात ___________ या दिवशी पाळला जातो.

A. 1 एप्रिल
B. 1 मे
C. 1 ऑगस्ट
D. 1 जानेवारी
9. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?

A. निरुपमा राव
B. रंजन मथाई
C. ज्ञानेश्वर मुळे
D. श्याम सरण

10. आगामी 18 वी सार्क देशांची परिषद कोणत्या देशात होणे नियोजित आहे ?

A. भारत
B. मालदीव
C. श्रीलंका
D. नेपाळ

D.T.Ed Solved Question Paper - 7

D.T.Ed Solved Question Paper - 7

1. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 14 नोव्हेंबर
B. 25 डिसेंबर
C. 12 जानेवारी
D. 24 जानेवारी

2. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.

A. बहादूरगढ
B. जैतापूर
C. तारापूर
D. कल्पक्कम

3. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.

A. संगमनेर
B. वाई
C. रामटेक
D. सेवाग्राम

4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?

A. उषा तांबे
B. कौतिकराव ठाले पाटील
C. प्रसाद सुर्वे
D. रामदास फुटाणे

5. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?

A. 1947
B. 1952
C. 1975
D. 1990
6. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .

A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच

7. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अण्णा हजारे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. ना.धों.महानोर
D. पोपटराव पवार

8. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नाशिक
C. कोल्हापूर-रत्‍नागिरी
D. पुणे-सातारा

9. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार भारत शस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?

A. पहिला
B. दुसरा
C. पाचवा
D. नववा

10.युरोपियन युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?

A. मार्टीन शुल्झ
B. जेर्झी बुझेक
C. अंजेला मर्केल
D. डेव्हीड कॅमेरान

Thursday, January 12, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 6

D.T.Ed Solved Question Paper - 6

1. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?

A. शरद पवार
B. विलासराव देशमुख
C. शशांक मनोहर
D. एन.श्रीनिवासन

2. 2010 चा 'दादासाहेब फाळके रत्‍न (अकादमी)' पुरस्कार कोणास बहाल करण्यात आला होता ?

A. देवआनंद
B. डी.रामानायडू
C. मनोजकुमार
D. धर्मेन्द्र

स्पष्टीकरण : हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापेक्षा वेगळा आहे.

ह्या पुरस्काराचे विजेते आणि वर्ष:

2009: मनोजकुमार

2010: देव आनंद

2011: धर्मेन्द्र



3. 2010 च्या 'दादासाहेब फाळके ' पुरस्काराने गौरविण्यात आले ?

A. के.बालचंदर
B. डी.रामानायडू
C. व्ही.के.मूर्ती
D. जब्बार पटेल

4. 'चांद्रयान-1' प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेल्या उपग्रह प्रक्षेपक यानाचे नाव काय ?

A. PSLV C-11
B. GSLV F-06
C. एरियन स्पेस -5
D. PSLV C-12

5. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ?

A. डॉ.विजय केळकर
B. प्रा.अतुल वर्मा
C. सुमित बोस
D. डॉ.इंदिरा राजारामन

स्पष्टीकरण : डॉ.विजय केळकर हे ह्या आयोगाचे अध्यक्ष होते तर प्रा.अतुल वर्मा आणि डॉ.इंदिरा राजारामन हे ह्या आयोगाचे सदस्य होते.
6. सर्व शिक्षा अभियान योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली ?

A. 1991-92
B. 2001-02
C. 2011-12
D. 2005-06

7. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.

A. 14 जानेवारी
B. 21 मार्च
C. 14 नोव्हेंबर
D. 25 डिसेंबर

8. 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. चेतन भगत
B. अरुंधती रॉय
C. विक्रम सेठ
D. खुशवंत सिंग

त्यांचे अलीकडील पुस्तक आहे: रिव्होल्युशन 2020 : लव्ह ,करप्शन ,अम्बिशन
त्यांच्याच 'फाइव्ह पॉईंट समवन ' ह्या पुस्तकावर 'थ्री इडियट्स' ह्या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. शिवाय त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावर "वन नाईट ऍंट कॉल सेंटर " ह्या वरही एक चित्रपट तयार होत आहे.

9. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?

A. पाकिस्तान
B. भूतान
C. नेपाळ
D. भारत

10. शिवराज पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?

A. पंजाब
B. हरियाणा
C. त्रिपुरा
D. (A) आणि (B)

D.T.Ed Solved Question Paper - 5

D.T.Ed Solved Question Paper -5


1. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?

A. विक्रीकर विभाग
B. महसूल विभाग
C. गृह खाते
D. उद्योग,ऊर्जा आणि कामगार मंत्रालय

2. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

A. जमिनीवरून हवेत
B. जमिनीवरून जमिनीवर
C. सागरी
D. पाणबुडीवरील

3. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले ?

A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा
B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी

4. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?

A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात

5. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठी चर्चा झाली ?

A. मूडिज
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
C. क्रिसिल
D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट
6. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?

A. शशीकांत शर्मा
B. सुनील मित्रा
C. अजितकुमार सेठ
D. आर.एस.गुजराल

7. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?

A. मॉरिशस
B. द.आफ्रिका
C. फिजी
D. अमेरिका

8. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.

A. द.कोरिया
B. भूतान
C. बांगलादेश
D. नेपाळ

9. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.

A. अजित पारसनीस
B. डॉ.सत्यपाल सिंग
C. सदानंद दाते
D. के.सुब्रमण्यम

10. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?

A. 30%
B. 33%
C. 50%
D. 49%

Wednesday, January 11, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 4

D.T.Ed Solved Question Paper - 4

1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.

A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%

2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?

A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश

3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?

A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी

4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?

A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन

5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे प्रस्तावित आहे ?

A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. बीजिंग

6. भारतरत्‍न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?

A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी

7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?

A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)

8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?

A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली

9. रत्‍नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे

10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?

A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह

11. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा

12.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.

A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर

13. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?

A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ

14. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?

A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी

15. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.

A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944

16. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?

A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज

17. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.

A. रत्‍नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा

18. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?

A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588

19. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.

A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.

20. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?

A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी

Thursday, January 5, 2012

D.T.Ed Solved Question Paper -3

D.T.Ed Solved Question Paper -3

1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ

2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007

अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.

3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड

4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?

A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया

5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?

A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय

6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?

A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12

7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?

A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण

8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड

9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय

10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश

11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?

A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील

13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे

14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी

15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग

16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा

17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.

A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा

18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद

19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.

A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962

20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल

D.T.Ed Solved Question Paper - 3

D.T.Ed Solved Question Paper - 3

1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ

2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007

अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.

3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड

4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?

A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया

5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?

A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय

6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?

A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12

7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?

A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण

8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड

9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय

10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश

11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?

A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील

13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे

14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी

15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग

16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा

17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.

A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा

18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद

19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.

A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962

20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल

Latest Exam Papers & Recruitments