Primary Shikshan Sevak Shedule, Primary Shikshan Sevak(D.Ed) Papers Pattern & Exam Papers, D.Ed Preparation Kit, quick Review Booklets and notes D.Ed, General Knowledge question and answer, Government job & Recruitment, how to set your mind before examination, complete do list for D.T.Ed
Tuesday, November 6, 2012
Sunday, November 4, 2012
Assistant Clerk Exam Paper ZP Nanded 2011
जिल्हा परिषद , नांदेड
वर्ष 2011
वेळ : १.३० तास
प्रश्न : ८० गुण : 200
१. ज्ञानेश्वर यांनी-------- हा ग्रंथ लिहिला,त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणतात.
अ) गोरक्ष गीता ब) भावार्थदीपिका क) विवेकसिंधू ड) भागवत गीता
२. बोलता बोलता त्याचा कंठ ---------आला.
अ) वळून ब) दाटून क) फुटून ड) झटून
३. खाली सोडून दिलेल्या संधीयुक्त शब्दाचा पर्याय ओळखा.
महा + ऋषी
अ) महोर्शी ब) महार्षी क) माहार्षी ड) महर्षी
४. 'साहस हे जीवनामध्ये मिथासारखे आहे 'या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
अ) सामान्य नाम ब) विशेषनाम क) भाववाचक नाम ड) धातुसाधित नाम
५. 'वाघ्या ' शब्दाचा विरुधालिंगी शब्द निवडा.
अ) वाघीण ब) वाघरू क) व्याघ्र ड) मुरली
६. खालीलपैकी एकवचनी नाम कोणते
अ) दिशा ब) आज्ञा क) सभा ड) जाऊ
७. खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.
"सारे पोपट उडाले"
अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी क) कर्मणी ड) भावे
८. " पाउस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली." या वाक्याचा प्रकार ओळखा
अ) साधे वाक्य ब) संयुक्त वाक्य क) मिश्र वाक्य ड) यापैकी नाही
९. कोणते विरामचिन्हे वाक्यात दिलेले नाही.
सुधीर म्हणाला," अबब! केवढा मोठा हत्ती!"
अ) पूर्णविराम ब) अर्धविराम क) स्वल्प विराम ड) अपूर्णविराम
१०.खालील वाक्यातील काळ ओळखा
'आम्ही सिनेमा पाहत आहोत'
अ) पूर्ण वर्तमानकाळ ब) अपूर्ण वर्तमानकाळ क) अपूर्ण भूतकाळ
ड)अपूर्ण भविष्यकाळ
११. 'समीरण' या शब्दाचा समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा
अ) वीज ब) सूर्य क) वारा ड) युध्द
१२. 'उन्नती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय ओळखा
अ) परागती ब) अवनती क) संमती ड) प्रस्तुती
१३. खालील पर्यायापेकी शुद्ध शब्द ओळखा
अ) कुशल ब) कुकर्म क) कुटीर ड) कुजन
१४. 'कोल्हेकुई' या आलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता
अ) क्षुद्र लोकांची ओरड ब) निरर्थक बडबड क) कंटाळवाणे लांबलचक
बोलणे ड) कोल्ह्याचे ओरडणे
१५. खालील शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा
मोजका आहार घेणारा
अ) मीतखाऊ ब) उपाशी क) मिताहारी ड) भुकेला
१६. खालील म्हणीचा अर्थ ओळखा
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
अ) लाकुडतोड्याचा जीव कुर्हाडीवर
ब) कुर्हाडीचा दांडा उभाच असावा
क) सारे वेभव गेले, तरी खुणा शिल्लक राहतात
ड) आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत
१७. खालील वाक्यप्रचारचा अर्थ ओळखा
टेंभा मिरविणे
अ) मशाल मिरविणे ब) उजेड पाडणे क) पोत मिरविणे ड) तोरा दाखविणे
१८. 'ययाती' या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय
अ) ना.सी. फडके ब) वि.सं. खांडेकर क) प्र.के. अत्रे ड) द. म. मिरासदार
१९.गाळलेल्या जागी जोड शब्दाचा उरलेल्या भागाच्या पर्याय ओळखा
या फुलाचा रंग लाल-------आहे.
अ) शार ब) जर्द क) भडक द) गर्द
२०. पत्रलेखनातील 'क.लो.अ.' या अक्षराचा पूर्ण अर्थ कोणता
अ) कळावे, लोकांना प्रेम असावे ब) कळावे, लोभी असावा
क) कळावे, लोभ असावा ड) कदाचित, लोक असतील
21. A person skilled in climbing high hills and mountains is called a ---------
a) hiller b) climber c) trekker d) mountaineer
22. What is the structure with a sleep slope that children use for sliding down?
a) swing b) seesaw c) slide d) ladder
23. Who uses a spade to dig a garden?
a) farmer b) worker c) gardener d) forester
24. Write the similar meaning word for the word? ioyal
a) royal b) cheat c) faithful d) humble
25. Which of the following words does not belong to the word
expressing 'feeling'?
a) angry b) happy c) friend d) sad
26. A person who sells medicines is called-------?
a) doctor b) medical representative c) chemist d) shopkeeper
27. He dug a deep-------------in his garden?
a) Whole b) vole c) hole d) hall
28. Write one word for the words- 'Not likely to happen'.
a) nonhappen b)unable c) impossible d)unlike
29. Fill in the blanks with correct word.
He could not ---------------his insult.
a) bare b)bear c)bair d)bire
30. What instruction will a teacher give when students are making
noise in the class
a) Speak loudly b) Go out c) keep quite d) shut up
31. You ask permission from your father for watching TV. How would
your father deny the permission?
a) Yes, you can watch b) No, You can't c)Go, on! d) You may do so
32. Which of the following is an instruction
a) May I see your feet? b) Can I see you feet? c) Your feet are
very dirty d) Show me your feet
33. Find the odd man out?
a) strong b) rich c) boy d)tall
34. Pick out the sentences with the wrong use of the article
a) I want to drink a water b) he is an engineer
c) They are watching the stars at night d) He is a very simple man
35. Find out the adjective from the given sentence
His painting were lovely
a) His b) were c) lovely d) painting
36. Write the correct form of the verb 'taste' and complete the sentence
Honey---------sweet.
a) tasting b) taste c) tastes d)has
37. Choose the correct adjective form of the word' healthy'
a) healthy b) healthily c)healther d) wealthy
38. Complete the good thought choosing the proper word from the given
alternatives
'If you have the will,there's always a----------'
a) success b) wish c) way d) determination
39. Which of the following is an indoor game
a) football b) carroom c) cricket d) kabaddi
40. Which animal wags its tail when it is happy or excited
a) elephent b)donkey c) cow d)dog
४१. १९९९ या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला असल्यास त्या वर्षीचा
डॉ.ऑबेडकर जयंती केव्हा येईल?
अ) बुधवार ब) गुरुवार क) शुक्रवार ड) मंगळवार
४२. P,Q,R,S यापेकी कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत , तर प्रत्येकी
दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?
अ) ८ ब) ४ क) ६ ड) १२
४३. कोणत्या मोठ्यात मोठया तीन अंकी संखेला २४ ने भागले तर बाकी ७ आणि ३६
ने भागले तर बाकी १९ उरेल
अ) ९४३ ब) ९५५ क) ९९१ ड) ९९७
४४. एका संखेच्या निमपटीच्या पाच पटीत त्याच संख्येची दुप्पट मिळविल्यास
उत्तर १३५ येते तर ती संख्या कोणती
अ) ४० ब) ३० क) ४५ ड) ३६
४५. ७.८४ + ९.३ - ५.३७ = ?
अ) १३.०३७ ब) ११.७७ क) १२.१०३ ड) १२.००३
४६. एका संख्यचा वर्गमुळात २१ मिळविले असता येणारे उत्तर २८ येते तर ती
संख्या कोणती
अ) ४९ ब) १६ क) ७ ड) १५
४७.तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती
अ) ३७०० ब) १५०० क) ३५०० ड) ९९९
४८. एका संख्येस ३,४ व ५ ने भाग जातो, तर खालील पेकी असत्य विधान कोणते
अ) त्या संखेस १२,६, १० ने भाग जातो ब) त्या संख्येस ६,५,८ ने भाग जातो
क) त्या संख्येस २,१०,१५ ने भाग जातो ड) त्या संख्येस १०,१२,१५ ने भाग जातो
४९. २० कामगार रोज ६ तास काम करून ३५ वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू
तयार करण्यासाठी १५ कामगारांना रोज किती तास जास्त काम करावे लागेल
अ) ८ तास ब) ६ तास क) २ तास ड) १ तास
५०. एका संख्येचा शेकडा ५० काढून येनार्या संख्येचा शेकडा ५० काढला असता
उत्तर २६ येते तर ती संख्या किती
अ) १०४ ब) ११४ क) १३० ड) २६०
५१. एका शाळेत सन २००५ मध्ये १००० विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी
विद्यार्थी ची संख्या २० % ने वाढत असेल तर सन २००७ मध्ये त्या शाळेत
किती विद्यार्थी असतील
अ) १४४० ब) १४०० क) १२०० ड) १२४०
५२. पाच वर्षांपूर्वी योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होते. आज
योगेशचे वय २१ वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी महेशचे वय किती
अ) २५ वर्षे ब) २० वर्षे क) २८ वर्षे ड) २४ वर्षे
५३. मुद्दल = ८००० रु. मुदत = ५ वर्षे, दर = द.स.द.शे. ७ तर सरळव्याज किती
अ) ३५०० रु. ब) २८०० रु. क) २५०० रु. ड) २१०० रु.
५४. एक वस्तू ६४ रुपयांना विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा
ती वस्तू ३७ रु. ला विकल्यास होतो, तर वस्तूची मूळ किमत किती.
अ) ६० रु. ब) ५० रु. क) ५५ रु. ड) ७० रु.
५५. सुभाषने ५ एप्रिल २००५ ते १२ जुलै, २००५ पर्यंत दररोज अर्धा लिटर दुध
घेतले. दुधाचा दर प्रतिलिटर २१ रु. असल्यास त्याने एकूण किती रुपयाचे दुध
घेतले.
अ) १०३९.५ रु. ब) १३९५ रु. क) १०२९ रु. ड) १०२९.५ रु.
५६. २.५ कि.मी. लांब व ६ मी. रुंद रस्त्यावर १३ से.मी. जाडीच्या मुरुमाचा
थर टाकण्यास किती घ.मी. मुरूम लागेल.
अ) २२५० ब) २.२५० क) २२.५ ड) २२५००
५७. एका चोरसाची परिमिती ९.२ मी. आहे,तर त्या चोरसाचे क्षेत्रफळ किती.
अ) ५.२९ चो.मी. ब) ५२.९ चो.मी. क) ५.२९ चो. मी. ड) ८१.४ चो मी.
५८. ८ मी. २४ से.मी. लांबीच्या एका लोखंडी पाईपचे ८० मी.मी. लांबीचे समान
तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील.
अ) १०३ ब) १०३० क) १००३ ड) १३
५९. राहुलने ०५ एकदिवसीय सामन्यात सरासरी ४८ धावा केल्या. पहिल्या तीन
सामन्यांची सरासरी ४० धावा असून चौथ्या सामन्यात त्याने ७० धावा केल्या
आहेत तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या.
अ) ४० ब) ७० क) ५० ड) ४८
६०. नांदेड जिल्ह्यात -----------तालुके आहेत.
अ) १४ ब) १५ क) १६ ड) १७
६१. नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाउस-----------तालुक्यात पडतो.
अ) किनवट ब) भोकर क) देगलूर ड) धर्माबाद
६२.नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत.
अ) सुभाष झनक ब) रवीशेठ पाटील क) माणिकराव ठाकरे ड) डी. पी. सावंत
६३. नांदेड जिल्ह्यात आज रोजी ---------- ग्रामपंचायत आहेत.
अ) १३०० ब) १३०९ क) १३१९ ड) १३२९
६४.नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धरण येत नाही
अ) मनार ब) येलदरी क) लेंडी ड) विष्णुपुरी
६५. नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत.
अ) अजयसिंग बिसेन ब) ओमप्रकाश पोकर्ण क) गंगाधरराव चाभरेकार ड)
माणिकराव इंगोले
६६. खालीलपैकी कोणाचे अभंग 'गुरु ग्रंथ साहिब' या ग्रंथात आढळतात
अ) संत एकनाथ ब) संत चक्रधर क) संत नामदेव ड) संत तुकाराम
६७. नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत
अ) एच.व्ही. आरगुंडे ब) डॉ.शरद कुलकर्णी क) अजय गुल्हाणे ड) रघुनाथ बामणे
६८. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पेरा खालीलपैकी
कोणत्या पिकाचा असतो
अ) कापूस ब) तूर क) सोयाबीन ड) ज्वारी
६९. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य अधिकारी पदावर
------- हे काम पाहत आहेत.
अ) पारस बोथरा ब) डॉ. शरद कुलकर्णी क) विठल बरडे ड) अजय सावरीकर
७०. खालीलपैकी कोणत्या तालुका मुख्यालयी रेल्वे स्टेशन नाही
अ) किनवट ब) भोकर क) धर्माबाद ड) देगलूर
७१. या जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत, त्यापैकी
एकूण---------तालुक्यांच्या मुख्यालयी आज रोजी ग्रामपंचायत अस्तीत्वात
आहे.
अ) २ ब) ३ क) ४ ड) ५
७२. खालीलपैकी कोणती योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात नाही
अ) पर्यवान संतुलित ग्राम समृद्धी योजना ब) संजय गांधी निराधार योजना
क) निर्मल ग्राम योजना ड) जननी सुरक्षा योजना
७३.सन २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यामधील ० ते ६ वयोगटातील मुलींचे
प्रमाण दर हजार मुलांमागे-----------इतके आहे.
अ) ८८७ ब) ८९७ क) ८७७ ड) ९०७
७४. खालीलपैकी कोणती नदी या जिल्ह्यातून वाहत नाही
अ) सीता ब) आसना क) मनार ड) अडान
७५. खालीलपैकी कोणत्या नदीवर आंतरराज्य सिंचन प्रकल्प आहे
अ) गोदावरी ब) मांजरा क) सीना ड) लेंडी
७६. या जिल्ह्यामधून एकूण--------आमदार विधानसभेवर निवडून दिले जातात.
अ) ७ ब) ८ क) ९ ड) १०
७७. या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या तालुक्याच्या पंच्यात समितीचे
कार्यालय खालीलपैकी कोणत्या कार्यालयाच्या आवारात आहे.
अ) जिल्हापरिषद ब) पोलीस अधीक्षक क) महानगरपालिका कार्यालय ड)
जिल्हाधिकारी कार्यालय
७८. या जिल्ह्याच्या मुक्यालायी असलेल्या विद्यापीठचे कुलगुरूपद
खालीलपैकी कोणी भूषविलेले नाही
अ) श्री. शेषराव सूर्यवंशी ब) श्री.धनंजय येडेकर क) श्री. जनार्धन
वाघमारे ड) श्री. गो.रा. म्हेसेकर
७९. दि. ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात झालेल्या शालेय पट पडताळणीत
एकूण-----विध्यार्थी अनुपस्थित आढळून आले.
अ) १ लाख १० हजार ब) १ लाख २७ हजार क) १ लाख ४२ हजार द) १ लाख ५० हजार
Saturday, August 18, 2012
Solved Question Paper - 14
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन- पेपर पहिला
1. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती ?
A. महात्मा गांधी
B. लाल लजपतराय
C. सुभाषचंद्र बोस
D. न्यायमूर्ती रानडे
2. काकोरी कट केव्हा झाला ?
A. 1921
B. 1925
C. 1931
D. 1942
3. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड कॅनिंग
4. सन 1850 ला तयार करण्यात आलेला "ग्रड ट्रंक मार्ग" कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
A. दिल्ली - कोलकता
B. मुंबई - आग्रा
C. सुरत - कोलकता
D. वाराणसी - कन्याकुमारी
5. दुसणसीर्याा महायुद्धाला सुरुवात कधी झाली ?
A. 1 ऑगस्ट 1938
B. 1 सप्टेंबर 1938
C. 1 ऑगस्ट 1939
D. 1 सप्टेंबर 1939
6. 'बंदी जीवन ' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे
लेखन कोणी केले ?
A. भगतसिंग
B. सचिंद्रनाथ संन्याल
C. चंद्रशेखर आझाद
D. महात्मा गांधी
7. सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली ?
A. अभिनव भारत
B. मावर्सवादी कम्युनिस्ट पार्टी
C. फॉरवर्ड ब्लॉक
D. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
8. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला ?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड कर्झन
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड लॉन्सडाऊन
9. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
A. चर्चिल
B. लॉर्ड ऍटली
C. रॅम्से मॅकडोनाल्ड
D. मार्गारेट थॅचर
10. खालीलपैकी कोणता कालावधी 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो ?
A. 1920 ते 1947
B. 1905 ते 1920
C. 1857 ते 1905
D. 1905 ते 1942
sampal papers - 13
1. भारतामध्ये वनविकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
A. 14 फेब्रुवारी 1984
B. 14 जुलै 1984
C. 14 फेब्रुवारी 1974
D. 14 जुलै 1974
2. भारताची प्रमाण वेळ _________ वरून जाते .
A. 82 1/2 पूर्व रेखांश
B. 82 1/2 पश्चिम रेखांश
C. 82 1/2 उत्तर अक्षांश
D. 82 1/2 दक्षिण अक्षांश
3. भारतातील सर्वाधीक लांबीची नदी कोणती ?
A. ब्रम्हपुत्रा
B. गोदावरी
C. गंगा
D. कृष्णा
4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापण्यात आले ?
A. 1948
B. 1955
C. 1960
D. 1965
5. मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता ?
A. सोने
B. अॅल्युमिनिअम
C. तांबे
D. लोखंड
6. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते ?
A. केरळ
B. सिक्कीम
C. आसाम
D. तामीळनाडू
7. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
A. मॅग्नेशियम
B. कॅल्शियम
C. लोखंड
D. सिलीकॉन
8. 'वॉल स्ट्रीट' नावाचा शेअर बाजार कोणत्या देशात आहे ?
A. यु. एस. ए
B. यु. के.
C. जपान
D. भारत
9. नवी मुंबई तील 'न्हावा शेवा' बंदराला कोणत्या राजकीय नेत्याच्या
नावाने ओळखले जाते ?
A. इंदिरा गांधी
B. सरदार पटेल
C. महात्मा गांधी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू
10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1938
B. 1945
C. 1965
D. 1995
Friday, August 17, 2012
Sample Papers - 1
1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?
A. सुभाषचंद्र बोस
B. वि. दा. सावरकर
C. रासबिहारी बोस
D. कॅ. मोहनसिंग
C. रासबिहारी बोस
2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. जवाहरलाल नेहरू
D. सेनापती बापट
B. स्वामी रामानंद तीर्थ
3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?
A. अटलबिहारी वाजपेयी
B. चंद्रशेखर
C. जवाहरलाल नेहरू
D. लालबहादूर शास्त्री
B. चंद्रशेखर
4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत
भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?
A. पी. व्ही. नरसिंह राव
B. चंद्रबाबू नायडू
C. चंद्रशेखर राव
D. पी. व्ही. रेड्डी
A. पी. व्ही. नरसिंह राव
5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?
A. दादाभाई नौरोजी
B. सुभाषचंद्र बोस
C. ऍनी बेझंट
D. महात्मा गांधी
D. महात्मा गांधी
6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या
अधिवेशनात संमत करण्यात आला ?
A. कराची अधिवेशन, 1931
B. सुरत अधिवेशन, 1907
C. लाहोर अधिवेशन, 1929
D. कोलकता अधिवेशन, 1917
D. कोलकता अधिवेशन, 1917
7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?
A. महात्मा गांधी
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. अॅकलन हयुम
A. महात्मा गांधी
8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?
A. 1927
B. 1930
C. 1931
D. 1929
B. 1930
9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?
A. महर्षी कर्वे
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महात्मा फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महर्षी वि. रा. शिंदे
10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?
A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर
D. गोपाळ गणेश आगरकर
Thursday, February 16, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 11
D.T.Ed Solved Question Paper - 11
1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?
A. वार्याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश
2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?
A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले
3. विधानसभेत मोबाईलवर अश्लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .
A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक
4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?
A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949
5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?
A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा
6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?
A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष
7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .
A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द
8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन
9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?
A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान
10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?
A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921
Sunday, January 29, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 10
1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.
A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर
2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?
A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन
3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?
A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001
4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?
A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस
5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________ च्या आधारावर करण्यात आली.
A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992
6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.
A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका
7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?
A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी
8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?
A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे
9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.
A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991
10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद
11. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?
A. राज्य शासन
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. ग्रामपंचायत
12.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.
A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर
D. सर्वसाधारण नागरिकावर
13. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?
A. बलवंतराय मेहता
B. पी.बी.पाटील
C. वसंतराव नाईक
D. वि.स.पागे
14. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.
A. 1978
B. 1979
C. 1980
D. 1981
15. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?
A. चौथ्या
B. सहाव्या
C. आठव्या
D. दहाव्या
16. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.
A. अप्रत्यक्ष
B. प्रत्यक्ष
C. प्रतिगामी
D. प्रगतीशील
17 _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.
A. M1
B. M2
C. M3
D. यापैकी नाही
18. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.
A. 1971
B. 1991
C. 2001
D. 2011
19. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.
A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1952
20. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?
A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. व्ही.पी.सिंग
D. मनमोहन सिंग
Thursday, January 19, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 9
1.' विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24 तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?
A. SOPA
B. PIPA
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. C. वरील दोन्ही
SOPA (Stop Online Piracy Act) आणि PIPA (PROTECT IP Act: Preventing Real Online Threats to Economic Creativity and Theft of Intellectual Property Act of 2011) हे अमेरिकन संसदगृहात मांडलेले आहेत. ह्या विधेयकांवर ह्या महिन्यात चर्चा अपेक्षित आहे. परंतु याहू,गुगल,फेसबुक सह बहुतांश लहान मोठया कंपन्या आणि अनेक गैर-सरकारी संस्था ह्या बिलाला विरोध करत आहेत. ह्या विधेयकांमुळे वेब (web) सेन्सॉर होईल आणि व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.
2. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
A. गौतम राजाध्यक्ष
B. डॉ.विजया राजाध्यक्ष
C. डॉ.रा.चिं.ढेरे
D. आनंद यादव
Ans. B. डॉ.विजया राजाध्यक्ष
3. 2011 च्या 'आशियाई बिलियार्ड' चे विजेतेपद कोणी प्राप्त केले?
A. गीत सेठी
B. पंकज अडवाणी
C. अलोक कुमार
D. मायकल फरेरा
Ans. C. अलोक कुमार
4. कोणत्या ग्रहावरील दर्यामध्ये पाणी वाहत असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा अमेरिकेच्या 'नासा'ने अलीकडेच केला आहे ?
A. शुक्र
B. मंगळ
C. गुरु
D. शनी
Ans. B. मंगळ
5. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून कुख्यातही ठरलेले 'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे ?
A. सन 2014
B. सन 2015
C. सन 2016
D. सन 2017
Ans. D. सन 2017
6. कर्नाटकाचे 'लोकायुक्त' कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती संतोष हेडगे
B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
C. जगदीश शहर
D. सदानंद गौडा
Ans. B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
7. 'कौन बनेगा करोडपती' ह्या सोनी टीव्ही वरील रियालिटी शो मध्ये पाच कोटी रुपयांचे बक्षीस कोणी जिंकले ?
A. विजयकुमार
B. सुरेंदरकुमार
C. सुशीलकुमार
D. यापैकी नाही
Ans. C. सुशीलकुमार
8. अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले 'पद्मनाभ स्वामी मंदिर' कोणत्या राज्यात आहे ?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. मध्यप्रदेश
D. आंध्रप्रदेश
Ans. B. केरळ
9. 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?
A. 1 जानेवारी 2011
B. 8 मार्च 2011
C. 1 जानेवारी 2010
D. 1 एप्रिल 2010
Ans. A. 1 जानेवारी 2011
10. 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्या दरात सौरऊर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?
A. नाल्को
B. सेल्को
C. सेल
D. ग्रीन एनर्जी
Ans. B. सेल्को (Solar Electric Light Company)
D.T.Ed Solved Question Paper - 8
1. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा कोण आहेत ?
A. ममता शर्मा
B. रजनी सातव
C. पूर्णिमा अडवानी
D. गिरिजा व्यास
2. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय __________ येथे आहे.
A. नवी दिल्ली
B. टोकियो
C. मनिला
D. ढाका
3. स्टेट बँक ऑफ इंदूरचे 26 ऑगस्ट 2010 पासून कोणत्या ______________ बँकेत विलीनीकरण करण्यात आले.
A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
B. स्टेट बँक ऑफ इंडीया
C. बँक ऑफ इंडीया
D. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
4. स्वत:च्या देशात आयोजित केलेला आयसीसी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणारा भारत हा ___________देश ठरला.
A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा
5. केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने 'नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणा' चा मसुदा कधी जाहीर केला ?
A. 2 ऑक्टोबर 2011
B. 10 ऑक्टोबर 2011
C. 2 ऑक्टोबर 2011
D. 1 नोव्हेंबर 2011
6. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) च्या स्थापनेला ______ वर्षे पूर्ण झाली आहेत.
A. 50
B. 60
C. 100
D. 150
7. भारतात कायदा आयोग दर ____ वर्षांनी स्थापन केला जातो.
A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
8. 'महसूल दिन ' महाराष्ट्रात ___________ या दिवशी पाळला जातो.
A. 1 एप्रिल
B. 1 मे
C. 1 ऑगस्ट
D. 1 जानेवारी
9. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A. निरुपमा राव
B. रंजन मथाई
C. ज्ञानेश्वर मुळे
D. श्याम सरण
10. आगामी 18 वी सार्क देशांची परिषद कोणत्या देशात होणे नियोजित आहे ?
A. भारत
B. मालदीव
C. श्रीलंका
D. नेपाळ
D.T.Ed Solved Question Paper - 7
1. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 14 नोव्हेंबर
B. 25 डिसेंबर
C. 12 जानेवारी
D. 24 जानेवारी
2. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.
A. बहादूरगढ
B. जैतापूर
C. तारापूर
D. कल्पक्कम
3. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.
A. संगमनेर
B. वाई
C. रामटेक
D. सेवाग्राम
4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?
A. उषा तांबे
B. कौतिकराव ठाले पाटील
C. प्रसाद सुर्वे
D. रामदास फुटाणे
5. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?
A. 1947
B. 1952
C. 1975
D. 1990
6. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .
A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच
7. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. अण्णा हजारे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. ना.धों.महानोर
D. पोपटराव पवार
8. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?
A. मुंबई-पुणे
B. मुंबई-नाशिक
C. कोल्हापूर-रत्नागिरी
D. पुणे-सातारा
9. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार भारत शस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?
A. पहिला
B. दुसरा
C. पाचवा
D. नववा
10.युरोपियन युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?
A. मार्टीन शुल्झ
B. जेर्झी बुझेक
C. अंजेला मर्केल
D. डेव्हीड कॅमेरान
Thursday, January 12, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 6
1. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
A. शरद पवार
B. विलासराव देशमुख
C. शशांक मनोहर
D. एन.श्रीनिवासन
2. 2010 चा 'दादासाहेब फाळके रत्न (अकादमी)' पुरस्कार कोणास बहाल करण्यात आला होता ?
A. देवआनंद
B. डी.रामानायडू
C. मनोजकुमार
D. धर्मेन्द्र
स्पष्टीकरण : हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापेक्षा वेगळा आहे.
ह्या पुरस्काराचे विजेते आणि वर्ष:
2009: मनोजकुमार
2010: देव आनंद
2011: धर्मेन्द्र
3. 2010 च्या 'दादासाहेब फाळके ' पुरस्काराने गौरविण्यात आले ?
A. के.बालचंदर
B. डी.रामानायडू
C. व्ही.के.मूर्ती
D. जब्बार पटेल
4. 'चांद्रयान-1' प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेल्या उपग्रह प्रक्षेपक यानाचे नाव काय ?
A. PSLV C-11
B. GSLV F-06
C. एरियन स्पेस -5
D. PSLV C-12
5. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ?
A. डॉ.विजय केळकर
B. प्रा.अतुल वर्मा
C. सुमित बोस
D. डॉ.इंदिरा राजारामन
स्पष्टीकरण : डॉ.विजय केळकर हे ह्या आयोगाचे अध्यक्ष होते तर प्रा.अतुल वर्मा आणि डॉ.इंदिरा राजारामन हे ह्या आयोगाचे सदस्य होते.
6. सर्व शिक्षा अभियान योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली ?
A. 1991-92
B. 2001-02
C. 2011-12
D. 2005-06
7. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.
A. 14 जानेवारी
B. 21 मार्च
C. 14 नोव्हेंबर
D. 25 डिसेंबर
8. 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. चेतन भगत
B. अरुंधती रॉय
C. विक्रम सेठ
D. खुशवंत सिंग
त्यांचे अलीकडील पुस्तक आहे: रिव्होल्युशन 2020 : लव्ह ,करप्शन ,अम्बिशन
त्यांच्याच 'फाइव्ह पॉईंट समवन ' ह्या पुस्तकावर 'थ्री इडियट्स' ह्या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. शिवाय त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावर "वन नाईट ऍंट कॉल सेंटर " ह्या वरही एक चित्रपट तयार होत आहे.
9. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?
A. पाकिस्तान
B. भूतान
C. नेपाळ
D. भारत
10. शिवराज पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?
A. पंजाब
B. हरियाणा
C. त्रिपुरा
D. (A) आणि (B)
D.T.Ed Solved Question Paper - 5
1. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?
A. विक्रीकर विभाग
B. महसूल विभाग
C. गृह खाते
D. उद्योग,ऊर्जा आणि कामगार मंत्रालय
2. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
A. जमिनीवरून हवेत
B. जमिनीवरून जमिनीवर
C. सागरी
D. पाणबुडीवरील
3. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले ?
A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा
B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी
4. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?
A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात
5. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठी चर्चा झाली ?
A. मूडिज
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
C. क्रिसिल
D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट
6. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?
A. शशीकांत शर्मा
B. सुनील मित्रा
C. अजितकुमार सेठ
D. आर.एस.गुजराल
7. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?
A. मॉरिशस
B. द.आफ्रिका
C. फिजी
D. अमेरिका
8. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.
A. द.कोरिया
B. भूतान
C. बांगलादेश
D. नेपाळ
9. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.
A. अजित पारसनीस
B. डॉ.सत्यपाल सिंग
C. सदानंद दाते
D. के.सुब्रमण्यम
10. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?
A. 30%
B. 33%
C. 50%
D. 49%
Wednesday, January 11, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 4
1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.
A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%
2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?
A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश
3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?
A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी
4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?
A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन
5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे प्रस्तावित आहे ?
A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. बीजिंग
6. भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?
A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी
7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?
A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)
8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?
A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली
9. रत्नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे
10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?
A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह
11. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा
12.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.
A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर
13. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?
A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ
14. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?
A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी
15. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.
A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944
16. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?
A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज
17. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.
A. रत्नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा
18. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?
A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588
19. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.
A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.
20. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?
A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी
Thursday, January 5, 2012
D.T.Ed Solved Question Paper -3
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
D.T.Ed Solved Question Paper - 3
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल