D.T.Ed Solved Question Paper -2
प्रश्नमंजुषा - 2
1. ऑक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला?
A. काँग्रेस
B. राष्ट्रवादी काँग्रेस
C. भाजपा
D. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
C. भाजपा
2. विशेष पटपडताळणी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शाळांमधील हजेरी तपासण्याचे काम सुरु करण्यासाठी शासनाने परिपत्रक केव्हा काढले ?
A. जून 2010
B. जुलै 2010
C. ऑगस्ट 2011
D. सप्टेंबर 2011
D. सप्टेंबर 2011
3. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?
A. रायपूर
B. बंकुरा
C. मालडा
D. नडिया
A. रायपूर
4. आंध्रप्रदेशात कोणत्या मागणीसाठी ऑक्टोबर 2011 मध्ये रेल-रोको आंदोलन केले गेले ?
A. वेगळे तेलंगणा राज्य
B. महागाईच्या विरोधात
C. विद्यार्थी फी वाढ
D. संपूर्ण विकासासाठी
A. वेगळे तेलंगणा राज्य
5. महिलांच्या 12 व्या मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?
A. पी.टी.उषा
B. मेरी कोम
C. सानिया मिर्झा
D. दीपिका
B. मेरी कोम
6. 1 जून 2011 ला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?
A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. झारखंड
D. झारखंड
7. कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टोबर 2011 मध्ये अंत झाला ?
A. लिबिया
B. इराण
C. इराक
D. जर्मनी
A. लिबिया
8. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?
A. 1992
B. 1993
C. 1994
D. 1995
C. 1994
9. कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?
A. भारत-चीन
B. भारत-बांगलादेश
C. भारत-पाकिस्तान
D. भारत-नेपाळ
C. भारत-पाकिस्तान
10. शेतकर्यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्ह्यात ऑक्टोबर 2011 मध्ये सुरु केली ?
A. सातारा
B. पुणे
C. कोल्हापूर
D. नागपूर
A. सातारा
Primary Shikshan Sevak Shedule, Primary Shikshan Sevak(D.Ed) Papers Pattern & Exam Papers, D.Ed Preparation Kit, quick Review Booklets and notes D.Ed, General Knowledge question and answer, Government job & Recruitment, how to set your mind before examination, complete do list for D.T.Ed
Wednesday, December 28, 2011
D.T.Ed Solved Question Paper - 1
.D.T.Ed Solved Question Paper - 1
1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?
A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी
C. अण्णा हजारे
2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?
A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011
A. 11 सप्टेंबर 2011
3. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे घेतली ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान
D. राजस्थान
4. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?
A. 10 जून
B. 5 जून
C. 15 जून
D. 20 जून
B. 5 जून
5. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
A. ब्राझिल
B. जपान
C. न्यूझीलंड
D. चीन
A. ब्राझिल
6. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ?
A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 डिसेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 26 जानेवारी 1950
A. 26 नोव्हेंबर 1949
7. 2010 मध्ये 'नर्मदा बचाव' आंदोलनाने किती वर्ष पूर्ण केली ?
A. 25
B. 15
C. 50
D. 30
A. 25
8. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ?
A. 78
B. 77
C. 76
D. 79
A. 78
9. खालीलपैकी कोण तेराव्या वित्त(2010-2015) आयोगाचे अध्यक्ष आहेत ?
A. सी.रंगराजन
B. डॉ. विजय केळकर
C. डॉ. वाय.व्ही.रेड्डी
D. डॉ. एस.आचार्य
B. डॉ. विजय केळकर
10. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. लालूप्रसाद यादव
B. शरद यादव
C. नितीश कुमार
D. रामविलास पासवान
C. नितीश कुमार
1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?
A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी
C. अण्णा हजारे
2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?
A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011
A. 11 सप्टेंबर 2011
3. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे घेतली ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. राजस्थान
D. राजस्थान
4. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?
A. 10 जून
B. 5 जून
C. 15 जून
D. 20 जून
B. 5 जून
5. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
A. ब्राझिल
B. जपान
C. न्यूझीलंड
D. चीन
A. ब्राझिल
6. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ?
A. 26 नोव्हेंबर 1949
B. 26 डिसेंबर 1949
C. 26 जानेवारी 1949
D. 26 जानेवारी 1950
A. 26 नोव्हेंबर 1949
7. 2010 मध्ये 'नर्मदा बचाव' आंदोलनाने किती वर्ष पूर्ण केली ?
A. 25
B. 15
C. 50
D. 30
A. 25
8. महाराष्ट्रातील विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ?
A. 78
B. 77
C. 76
D. 79
A. 78
9. खालीलपैकी कोण तेराव्या वित्त(2010-2015) आयोगाचे अध्यक्ष आहेत ?
A. सी.रंगराजन
B. डॉ. विजय केळकर
C. डॉ. वाय.व्ही.रेड्डी
D. डॉ. एस.आचार्य
B. डॉ. विजय केळकर
10. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. लालूप्रसाद यादव
B. शरद यादव
C. नितीश कुमार
D. रामविलास पासवान
C. नितीश कुमार
D.T.Ed Exam Papers
1. 'राईट टू रिकॉल ' ची मागणी भारतात कोण करत आहे ?
A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी
Click for answer
C. अण्णा हजारे
2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?
A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011
Click for answer
A. राहुल गांधी
B. राज ठाकरे
C. अण्णा हजारे
D. लालकृष्ण अडवाणी
Click for answer
C. अण्णा हजारे
2. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?
A. 11 सप्टेंबर 2011
B. 12 सप्टेंबर 2011
C. 25 सप्टेंबर 2011
D. 26 सप्टेंबर 2011
Click for answer
Subscribe to:
Posts (Atom)