Saturday, August 18, 2012

Solved Question Paper - 14

प्रश्नमंजुषा - 14

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन- पेपर पहिला

1. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती ?
A. महात्मा गांधी
B. लाल लजपतराय
C. सुभाषचंद्र बोस
D. न्यायमूर्ती रानडे

2. काकोरी कट केव्हा झाला ?
A. 1921
B. 1925
C. 1931
D. 1942

3. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड कॅनिंग

4. सन 1850 ला तयार करण्यात आलेला "ग्रड ट्रंक मार्ग" कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
A. दिल्ली - कोलकता
B. मुंबई - आग्रा
C. सुरत - कोलकता
D. वाराणसी - कन्याकुमारी

5. दुस‍णसी‌र्याा महायुद्धाला सुरुवात कधी झाली ?
A. 1 ऑगस्ट 1938
B. 1 सप्टेंबर 1938
C. 1 ऑगस्ट 1939
D. 1 सप्टेंबर 1939

6. 'बंदी जीवन ' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे
लेखन कोणी केले ?
A. भगतसिंग
B. सचिंद्रनाथ संन्याल
C. चंद्रशेखर आझाद
D. महात्मा गांधी
7. सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली ?
A. अभिनव भारत
B. मावर्सवादी कम्युनिस्ट पार्टी
C. फॉरवर्ड ब्लॉक
D. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

8. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला ?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड कर्झन
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड लॉन्सडाऊन

9. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
A. चर्चिल
B. लॉर्ड ऍटली
C. रॅम्से मॅकडोनाल्ड
D. मार्गारेट थॅचर

10. खालीलपैकी कोणता कालावधी 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो ?
A. 1920 ते 1947
B. 1905 ते 1920
C. 1857 ते 1905
D. 1905 ते 1942

sampal papers - 13

प्रश्नमंजुषा - 13

1. भारतामध्ये वनविकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
A. 14 फेब्रुवारी 1984
B. 14 जुलै 1984
C. 14 फेब्रुवारी 1974
D. 14 जुलै 1974

2. भारताची प्रमाण वेळ _________ वरून जाते .
A. 82 1/2 पूर्व रेखांश
B. 82 1/2 पश्चिम रेखांश
C. 82 1/2 उत्तर अक्षांश
D. 82 1/2 दक्षिण अक्षांश

3. भारतातील सर्वाधीक लांबीची नदी कोणती ?
A. ब्रम्हपुत्रा
B. गोदावरी
C. गंगा
D. कृष्णा

4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापण्यात आले ?
A. 1948
B. 1955
C. 1960
D. 1965

5. मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता ?
A. सोने
B. अॅल्युमिनिअम
C. तांबे
D. लोखंड

6. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते ?
A. केरळ
B. सिक्कीम
C. आसाम
D. तामीळनाडू

7. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
A. मॅग्नेशियम
B. कॅल्शियम
C. लोखंड
D. सिलीकॉन

8. 'वॉल स्ट्रीट' नावाचा शेअर बाजार कोणत्या देशात आहे ?
A. यु. एस. ए
B. यु. के.
C. जपान
D. भारत

9. नवी मुंबई तील 'न्हावा शेवा' बंदराला कोणत्या राजकीय नेत्याच्या
नावाने ओळखले जाते ?
A. इंदिरा गांधी
B. सरदार पटेल
C. महात्मा गांधी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू

10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1938
B. 1945
C. 1965
D. 1995

Friday, August 17, 2012

Sample Papers - 1

प्रश्नमंजुषा

1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?

A. सुभाषचंद्र बोस
B. वि. दा. सावरकर
C. रासबिहारी बोस
D. कॅ. मोहनसिंग

C. रासबिहारी बोस

2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?

A. सरदार वल्लभभाई पटेल
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. जवाहरलाल नेहरू
D. सेनापती बापट

B. स्वामी रामानंद तीर्थ

3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?

A. अटलबिहारी वाजपेयी
B. चंद्रशेखर
C. जवाहरलाल नेहरू
D. लालबहादूर शास्त्री

B. चंद्रशेखर

4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत
भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?

A. पी. व्ही. नरसिंह राव
B. चंद्रबाबू नायडू
C. चंद्रशेखर राव
D. पी. व्ही. रेड्डी


A. पी. व्ही. नरसिंह राव

5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?

A. दादाभाई नौरोजी
B. सुभाषचंद्र बोस
C. ऍनी बेझंट
D. महात्मा गांधी

D. महात्मा गांधी

6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या
अधिवेशनात संमत करण्यात आला ?

A. कराची अधिवेशन, 1931
B. सुरत अधिवेशन, 1907
C. लाहोर अधिवेशन, 1929
D. कोलकता अधिवेशन, 1917

D. कोलकता अधिवेशन, 1917

7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?

A. महात्मा गांधी
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. अॅकलन हयुम

A. महात्मा गांधी

8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?

A. 1927
B. 1930
C. 1931
D. 1929


B. 1930

9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?

A. महर्षी कर्वे
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महात्मा फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B. महर्षी वि. रा. शिंदे

10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?

A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर

D. गोपाळ गणेश आगरकर

Latest Exam Papers & Recruitments