D.T.Ed Solved Question Paper - 6
1. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
A. शरद पवार
B. विलासराव देशमुख
C. शशांक मनोहर
D. एन.श्रीनिवासन
2. 2010 चा 'दादासाहेब फाळके रत्न (अकादमी)' पुरस्कार कोणास बहाल करण्यात आला होता ?
A. देवआनंद
B. डी.रामानायडू
C. मनोजकुमार
D. धर्मेन्द्र
स्पष्टीकरण : हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापेक्षा वेगळा आहे.
ह्या पुरस्काराचे विजेते आणि वर्ष:
2009: मनोजकुमार
2010: देव आनंद
2011: धर्मेन्द्र
3. 2010 च्या 'दादासाहेब फाळके ' पुरस्काराने गौरविण्यात आले ?
A. के.बालचंदर
B. डी.रामानायडू
C. व्ही.के.मूर्ती
D. जब्बार पटेल
4. 'चांद्रयान-1' प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेल्या उपग्रह प्रक्षेपक यानाचे नाव काय ?
A. PSLV C-11
B. GSLV F-06
C. एरियन स्पेस -5
D. PSLV C-12
5. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ?
A. डॉ.विजय केळकर
B. प्रा.अतुल वर्मा
C. सुमित बोस
D. डॉ.इंदिरा राजारामन
स्पष्टीकरण : डॉ.विजय केळकर हे ह्या आयोगाचे अध्यक्ष होते तर प्रा.अतुल वर्मा आणि डॉ.इंदिरा राजारामन हे ह्या आयोगाचे सदस्य होते.
6. सर्व शिक्षा अभियान योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली ?
A. 1991-92
B. 2001-02
C. 2011-12
D. 2005-06
7. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.
A. 14 जानेवारी
B. 21 मार्च
C. 14 नोव्हेंबर
D. 25 डिसेंबर
8. 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. चेतन भगत
B. अरुंधती रॉय
C. विक्रम सेठ
D. खुशवंत सिंग
त्यांचे अलीकडील पुस्तक आहे: रिव्होल्युशन 2020 : लव्ह ,करप्शन ,अम्बिशन
त्यांच्याच 'फाइव्ह पॉईंट समवन ' ह्या पुस्तकावर 'थ्री इडियट्स' ह्या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. शिवाय त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावर "वन नाईट ऍंट कॉल सेंटर " ह्या वरही एक चित्रपट तयार होत आहे.
9. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?
A. पाकिस्तान
B. भूतान
C. नेपाळ
D. भारत
10. शिवराज पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?
A. पंजाब
B. हरियाणा
C. त्रिपुरा
D. (A) आणि (B)
Primary Shikshan Sevak Shedule, Primary Shikshan Sevak(D.Ed) Papers Pattern & Exam Papers, D.Ed Preparation Kit, quick Review Booklets and notes D.Ed, General Knowledge question and answer, Government job & Recruitment, how to set your mind before examination, complete do list for D.T.Ed
Thursday, January 12, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 5
D.T.Ed Solved Question Paper -5
1. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?
A. विक्रीकर विभाग
B. महसूल विभाग
C. गृह खाते
D. उद्योग,ऊर्जा आणि कामगार मंत्रालय
2. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
A. जमिनीवरून हवेत
B. जमिनीवरून जमिनीवर
C. सागरी
D. पाणबुडीवरील
3. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले ?
A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा
B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी
4. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?
A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात
5. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठी चर्चा झाली ?
A. मूडिज
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
C. क्रिसिल
D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट
6. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?
A. शशीकांत शर्मा
B. सुनील मित्रा
C. अजितकुमार सेठ
D. आर.एस.गुजराल
7. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?
A. मॉरिशस
B. द.आफ्रिका
C. फिजी
D. अमेरिका
8. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.
A. द.कोरिया
B. भूतान
C. बांगलादेश
D. नेपाळ
9. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.
A. अजित पारसनीस
B. डॉ.सत्यपाल सिंग
C. सदानंद दाते
D. के.सुब्रमण्यम
10. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?
A. 30%
B. 33%
C. 50%
D. 49%
1. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?
A. विक्रीकर विभाग
B. महसूल विभाग
C. गृह खाते
D. उद्योग,ऊर्जा आणि कामगार मंत्रालय
2. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
A. जमिनीवरून हवेत
B. जमिनीवरून जमिनीवर
C. सागरी
D. पाणबुडीवरील
3. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले ?
A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा
B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी
4. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया अर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ?
A. सिक्किम
B. छत्तीसगड
C. गौहाटी
D. गुजरात
5. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठी चर्चा झाली ?
A. मूडिज
B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
C. क्रिसिल
D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट
6. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?
A. शशीकांत शर्मा
B. सुनील मित्रा
C. अजितकुमार सेठ
D. आर.एस.गुजराल
7. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?
A. मॉरिशस
B. द.आफ्रिका
C. फिजी
D. अमेरिका
8. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.
A. द.कोरिया
B. भूतान
C. बांगलादेश
D. नेपाळ
9. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.
A. अजित पारसनीस
B. डॉ.सत्यपाल सिंग
C. सदानंद दाते
D. के.सुब्रमण्यम
10. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?
A. 30%
B. 33%
C. 50%
D. 49%
Wednesday, January 11, 2012
D.T.Ed Solved Question Paper - 4
D.T.Ed Solved Question Paper - 4
1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.
A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%
2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?
A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश
3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?
A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी
4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?
A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन
5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे प्रस्तावित आहे ?
A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. बीजिंग
6. भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?
A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी
7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?
A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)
8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?
A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली
9. रत्नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे
10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?
A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह
11. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा
12.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.
A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर
13. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?
A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ
14. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?
A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी
15. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.
A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944
16. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?
A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज
17. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.
A. रत्नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा
18. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?
A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588
19. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.
A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.
20. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?
A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी
1. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.
A. 12.5%
B. 5.5%
C. 17.5%
D. 25.5%
2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आढळते ?
A. मध्यप्रदेश
B. पश्चिम बंगाल
C. बिहार
D. उत्तरप्रदेश
3. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आढळते ?
A. दादरा नगर हवेली
B. चंदिगड
C. दिल्ली
D. पद्दुच्चेरी
4. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?
A. सहा
B. सात
C. आठ
D. दोन
5. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे प्रस्तावित आहे ?
A. दुबई
B. मॉरिशस
C. सॅनफ्रॅन्सिस्को
D. बीजिंग
6. भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?
A. सरोजिनी नायडू
B. इंदिरा गांधी
C. प्रतिभाताई पाटील
D. एम.एस.सुब्बलक्ष्मी
7. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?
A. सेऊल (द. कोरिया )
B. पिट्सबर्ग (रशिया)
C. नवी दिल्ली (भारत)
D. लंडन (इंग्लंड)
8. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?
A. जयपूर
B. अहमदाबाद
C. भोपाळ
D. नवी दिल्ली
9. रत्नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. राम जाधव
B. मंगेश पाडगावकर
C. उत्तम कांबळे
D. राजाभाऊ शिरगुप्पे
10. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?
A. सुचेता कडेथंकर
B. कृष्णा पाटील
C. रीना कौशल
D. आरती शाह
11. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. वर्धा
B. पुणे
C. यवतमाळ
D. बुलढाणा
12.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.
A. भाबर
B. खादर
C. तराई
D. भांगर
13. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधाचे शीर्षक काय होते ?
A. मेळघाट: समस्या आणि उपचार
B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग
C. कोवळी मने
D. कोवळी पानगळ
14. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?
A. सुभाषचंद्र बोस
B. जवाहरलाल नेहरू
C. मौलाना आझाद
D. महात्मा गांधी
15. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.
A. 8 ऑगस्ट 1945
B. 16 ऑगस्ट 1946
C. 14 ऑगस्ट 1947
D. 15 ऑगस्ट 1944
16. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?
A. निवळी
B. इंदापूर
C. बुटीबोरी
D. वाळूंज
17. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.
A. रत्नागिरी
B. रायगड
C. पुणे
D. बुलढाणा
18. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?
A. 1450
B. 1498
C. 1548
D. 1588
19. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.
A. टॅनीन
B. निकोटीन
C. कॉफीन
D. एस.एल.डी.
20. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?
A. तापी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी
Thursday, January 5, 2012
D.T.Ed Solved Question Paper -3
D.T.Ed Solved Question Paper -3
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
D.T.Ed Solved Question Paper - 3
D.T.Ed Solved Question Paper - 3
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ
2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?
A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007
अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.
3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड
4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?
A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया
5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय
6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?
A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12
7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण
8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय
10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
11. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई
12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील
13. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे
14. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी
15. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग
16. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.
A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा
17. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. चौरीचौरा
18. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद
19. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962
20. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल
Subscribe to:
Posts (Atom)